ही एक ज्ञानाची संकल्पना आहे,
यामध्ये अनेक भावनीक गोष्टींचा समावेश होत असुन त्यामध्ये आचार-विचार, कल्पना या मुद्यांना लाक्षात घेऊन त्याची
मांडणी केली आहे. १९७० मध्ये मनो-विश्लेषणासाठी पहिल्यांदा या संकल्पनेचा उपयोग करण्यात आला. या
पध्दतीच्या सिनेमामध्ये कल्पकतेला खूप महत्त्व दिले जाते.
भारतात देखील दादासाहेब फाळके
यांच्या पासून ते व्ही. शांताराम यांच्यापर्यत कल्पकतेचा समावेश केला होता . सिनेमा
हा फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने पहिला जात होता .परंतू काळानुसार मात्र सिनेमा
पाहण्याची पध्दती, त्यांची संकल्पना बदलत गेली. त्याचा प्रभाव आस झाला की, त्या
त्या काळातील समाजाशी निगडीत असणाऱ्या समस्या सिनेमा मधून दाखवण्यत येऊ लागल्या. अशाप्रकारे
या मधूनच सिनेमा हा जागतिक
पातळीवर गेला आणि यामुळे सिनेमाला जागतिक स्वरूप प्राप्त झाले.
No comments:
Post a Comment